गोविंद औटे यांनी केली
मराठा आरक्षण आत्महत्या
राजकारणी व्यवस्था आणखी किती तरुणांचे बळी घेणार ?
बीड प्रतिनिधी – एकेकाळी नायगाव व नायगाव परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक युवकासमोर आपला आदर्श ठेवणारा आपल्या कर्तुत्वाने यशस्वीतेचे शिखर गाठणारा गोविंद औटे हे आपल्याला आज सोडून गेले.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.
व सरकारी, सामाजिक व्यवस्थेने घेतलेला हा बळी आहे. ही शासकीय व सामाजिक व्यवस्था आणखी किती बळी घेणार आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.औटेना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या पश्चात औटे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना